वाघाने मानवाला दिली स्वच्छातेची चपकार !

 Team-- aavaj marathi 

मारुती जगधने, पत्रकार नांदगांव--

मानवाला जंगलाच्या संरक्षणात योगदान देणे आवश्यक आहे. जंगलातील स्वच्छतेचे रक्षण करण्याचे आपल्याला धर्म असावे, कारण जंगल हे मानवाच्या व प्राण्यांच्या   अस्तित्वासाठी आवश्यक आहे. जंगलात स्वच्छता ठेवण्याच्या द्युतिकांचे स्थिरता आणि वातावरणाची सुरक्षा करणे मानवाला लाभ करू शकते.पण मानव जर जंगलात जाऊन वसुंधरेच्या सानिध्यात कचरा फेकुन जंगलाचे पाविञ्य नष्ट करणार असेल तर मानवा एवढा आळशी आणी कर्तव्य शुन्य कोण असेल? अशिच एक ताडोबा जंगलात फेकलेली प्लास्टिक बाटली तोंडात धरुन बाजूला काढणार्या वाघाची व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर जबरदस्त वायरल होत आहे.



एका वाघाने मानवाच्या व पर्यटकांचे डोळ्यात झंनझनीत आंजन घातले आहे, याची मानवाला जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे. जंगलात निवास करणारे प्राणी ह्यांच्या संरक्षणाची जबाबदारी मानवाकडे आहे. जंगलाची स्वच्छता आणि संरक्षण करणे ह्यांच्या आत्मिक संतोषाचे कारण बनते. जंगलातील स्वच्छतेचे अभाव त्यांना संघर्षात आणि अन्यायात सामोरे आणू शकते. एखाद्या समाजातील लोकांचे जंगल संरक्षणात अभाव असल्याने त्यांनी जंगलातील प्राण्यांच्या निर्वासनाच्या प्रकल्पांमध्ये भाग घेतला आणि स्वच्छतेच्या कामांसाठी लढण्यात मदत केली जाते. अशा मानवांना वंदन. 

प्रधानमंञी नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान भारतभर राबविण्याचे हाती घेतले आहे याच स्वच्छ अभियानाला हातभार लावण्याचे कामं हे  जंगलातील वाघाने केले आहे यातुन असे दिसते की मानवाला लाजवेल असे कांम जंगलात वास्तव्याला असणार्या वाघाला  कळते पण मानवाला नाही प्लास्टिक बंदी असताना सर्रास वापर होतो .हीच पाण्याची प्लास्टिक ची बाटली कुणी पर्यटकाने ताडोबा जंगलात पाणी घेऊन गेले आणी ती रिकामी बाटली पाण्याच्या डबक्यात फेकुन दिली ति फेकलेली बाटली तडोबा जंगलातील पाणी पिणार्या वाघाला दिसली त्याने बाटली तोंडात धरुन पाण्यातून बाहेर फेकली हि बाब एका वाघाच्या लक्षात येते पण निर्लज्ज मानवाच्या का लक्षात येत नाही वाघाने जंगलात देखील स्वच्छतेचे महत्व पटवून दिले आहे. 

नदीतून पाण्याची रिकामी बाटली तोंडात धरून काढतांना वाघ


जंगल सफारीला जानारा मानूस खाण्यापिण्याचे खाद्यपदार्थ सोबत घेऊन जातो आणी रिकामे झालेल्या बाटल्या किंवा प्लास्टिक पिशव्या तशाच जंगलात टाकून देतो .स्वच्छ अभियाना राबविले जातात पण ते बहुतांशी कागदावर आहे. आजुन आनेक गांव हागणादारी मुक्त झाले नाही प्रत्येकाला घरासोबत शौचालय बांधून देण्याचा फताव  असताना लोक आजुन ही उघड्यावर दुर्गंधी करतात यामुळे आनेक रोगांना मानवाला सामोरे जावे लागत आहे. नांदगांव तालुक्यातील बोलठाण येथे वाघोबाची यांञा धुमधडाक्या भरते गावाच्या नागरिकांचा निसर्ग आणि प्राण्यांप्रती आदर मोठे पण म्हणावे लागेल.

आमच्या आवाज मराठी यूट्यूब चैनला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन चे बटन दाबण्यास विसरू नका




Post a Comment

0 Comments